कोटेश्वर येथे पाण्यात बुडून चिमुकलीचा मृत्यू; वडिलांना नागरिकांनी वाचविले ! अधिक...

0
भिडी : अधिक मासानिमित्त कोटेश्वर येथे दर्शन व स्नानासाठी आलेल्या भाविकांवर रविवारी सकाळी दुर्दैवी प्रसंग ओढावला. वर्धा नदीत आंघोळ करताना दहा वर्षीय बालिकेचा पाण्यात...

सावंगी बायपासवर भीषण अपघात; दोन महिलांचा जागीच मृत्यू ! पाच जण...

0
वर्धा : वर्ध्यातील सावंगी बायपास महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली...

परवानगी नसलेल्या बीजी-५ बियाण्यांचा सुळसुळाट ; बियाणे माफियांचे जाळे सक्रिय !...

0
वर्धा : खरीप हंगामाच्या तोंडावर राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा बियाण्यांच्या संकटात सापडला आहे. गुजरात आणि तेलंगणा राज्यांत विक्रीस परवानगी असलेले बीजी-५ कपाशी बियाणे महाराष्ट्रात...

मामा-भांजा दर्ग्याजवळ भीषण साखळी अपघात ; एसटीच्या धडकेत रोलरचे दोन तुकडे...

0
पवनार : नागपूर–तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील पवनारजवळील मामा-भांजा दर्गा परिसरात शुक्रवारी (दि.२२) दुपारी भीषण अपघात घडला. भरधाव वेगातील एसटी बसने रोड रोलरला मागून जोरदार धडक...

ब्लॅक स्पॉट्सवर मृत्यूचा खेळ सुरूच; प्रशासनाचा फक्त दिखावा? सूचनाफलक लावून जबाबदारी...

0
वर्धा जिल्ह्यातील अपघातप्रवण ब्लॅक स्पॉट्सवर आजही मृत्यूचा खेळ सुरूच असून, प्रशासनाकडून केवळ दिखावूपूर्ण उपाययोजना केल्या जात असल्याचा संतप्त आरोप नागरिकांकडून केला जात आहे. दररोज...

कृषी केंद्रांवर संशयास्पद साठा; बियाणे विक्रीपूर्वी कृषी केंद्रांची तपासणी आवश्यक; गुणनियंत्रक...

0
राहुल खोब्रागडे वर्धा : खरीप हंगामाची चाहूल लागताच जिल्ह्यात बियाणे, खते आणि कृषी साहित्य खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. काही दिवसांत बियाण्यांची मोठ्या प्रमाणावर...

वर्धा–बल्लारशाह थर्ड लाईनची सुरक्षा आयुक्तांकडून पाहणी; २२ मे रोजी 130 किमी...

0
वर्धा : मध्य रेल्वेकडून उभारण्यात आलेल्या वर्धा–बल्लारशाह तिसऱ्या रेल्वेमार्गाच्या (थर्ड लाईन) अंतिम टप्प्यात आता रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून (सीआरएस) सुरक्षा तपासणी केली जाणार आहे. या...

पालिकेच्या स्वच्छता विभागाची शहरात मान्सूनपूर्व मोहीम; स्वच्छता सभापतींची नियोजनबद्ध आखणी :...

0
हिंगणघाट: पावसाळा तोंडावर आला की, सखल भागात राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या मनात तुंबणारे पाणी आणि आरोग्याचे प्रश्न उभे राहतात. मात्र, यंदा हिंगणघाट नगर परिषद प्रशासनाने...

विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा बळी ; २०२५ मध्येही वृक्षलागवड शून्य !...

0
वर्धा : यवतमाळ–वर्धा–नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी लाखो झाडांची कत्तल झाल्याचा मुद्दा समोर आल्यानंतरही संबंधित यंत्रणांनी अद्याप कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत. विशेष म्हणजे २०२५...

हरणांच्या कळपासमोरून रूबाबात चालला ‘जंगलाचा राजा’ ; बोर व्याघ्र प्रकल्पातील थरारक...

0
वर्धा : निसर्गाच्या कुशीत दडलेले अनेक अद्भुत क्षण कधी अचानक डोळ्यांसमोर उभे राहतात आणि पाहणाऱ्याला अक्षरशः मंत्रमुग्ध करून टाकतात. असाच एक थरारक आणि दुर्मिळ...