वाळूमाफीयांकडून मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी! सेवाग्राम पोलिसात तक्रार दाखल
पवनार : येथील वाळू माफीयाचा अवैध वाळूसाठा गावालागत असलेल्या शेतात साठवून असल्याची बातमी वृत्तपत्रात प्रसिद्धी केल्याच्या कारणावरून दैनिकाच्या प्रतिनिधीला घरी जाऊन अश्लील शिवीगाळ करीत...
माझ्या नादाला लागलीस तर जीवाने ठार मारेल! प्रियकराने दिली भर चौकात प्रेयसीला धमकी
वर्धा : विवाहिता बहिणीसोबत घरी जात असताना प्रियकर घरी आला असता विवाहितेने तुझ्यामुळेच माझे लग्न तुटण्यावर आले, आता तुच माझ्याशी लग्न कर, असे म्हटले...
भरधाव कंटेनर उलटला! वाहनचालक जखमी; वाहनाचे मोठे नुकसान
पुलगाव : नागपूरकडून पुणेच्या दिशेने जात असलेला एम. एच.१२ एन. डब्ल्यू. ९८२४ क्रमांकाचा कंटेनर पुलगाव येथील कॅम्प मार्गावर येताच वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. अश्यातच...
अन्नातून विषबाधा! बहीण-भावाचा मृत्यू; बोदड मलकापूर येथील घटना: कांबळे कुटुंबावर शोककळा
वर्धा : अन्नातून विषबाधा होऊन बहीण-भावाचा मृत्यू झाला. ही घटना पुलगाव नजीकच्या बोदड मलकापूर येथे घडली असून, उन्नती सिद्धार्थ कांबळे (१०) व सम्यक सिद्धार्थ...
प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार! गोळ्या देऊन केला गर्भपात; गुन्हा दाखल
वर्धा : पीडितेवर अत्याचार करुन तिला गोळ्या देत गर्भपात केल्याची घृणास्पद घटना कारंजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या एका गावात घडली. या घटनेने समाजमन्न सुन्न...
हवामान आधिरित फळ पिक विमा योजना! 30 जून अंतिम मुदत; शेतक-यांनी सहभागी होण्याचे आवाहन
वर्धा : प्रधामंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पुर्नरचित हवामानावार आधारित फळपिक विमा योजना (मृग बहार) वर्धा जिल्हयात लागू झाली आहे. नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल...
कृषि संजिवनी मोहिम! शेतकऱ्यांना देणार विविध योजनांची माहिती; 21 जून ते 1 जूलै पर्यंत...
वर्धा : आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी कृषि विभागाच्या वतीने कृषि संजिवनी मोहिम सुरू करण्यात येत आहे. 21 जून ते 1 जूलै या कालावधीत...
एकाच कुटुंबातील पाच जणांचा खून! आरोपीचीही आत्महत्या
नागपूर : तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा खून करून आरोपीने केली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास...
मोठी बातमी! शिवसेनेचा भाजपला दे धक्का; दहा नगरसेवक फोडले
वर्धा : मागील काही दिवसांपासून महाविकासआघाडीमधील काँग्रेसचे आमदार स्वबळाची भाषा वापरत आहे. एक ना अनेक विधान करण्यात येत आहे. अशातच शिवसेनेने भाजपला चक्क आव्हान...
इंझाळा येथे 45 वर्षीय शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या! परिसरात हळहळ
विजय गोपाल : देवळी तालुक्यातील इंझाळा या गावामध्ये 45 वर्षीय शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (ता. २१) साडेसात वाजताच्या दरम्यान उघडकीस...






















































