साहेब, आम्हाला जगू द्या हो; आधीच “लॉकडाऊन” नं आमच कंबरडं मोडलंय! दंइक्यासमोर शेतकरी हतबल...
वर्धा : लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. शेतमाल कसा विकावा? याच विवंचनेत शेतकरी असताना आता चक्क कृषी विभागाचा परवाना असलेल्या...
माझ्या मुलाची आत्महत्या नव्हे हत्याच! मृतक सूरजच्या वडिलांचा आरोप
हिंगणघाट : आपल्या मुलाने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाली असल्याचा आरोप शेकापूर येथील अरविंद रामाजी मांढरे यांनी निवेदनातून केला आहे. सदर निवेदन अरविंद...
मोफत धान्य लाभार्थ्यांना विकत! परवाना निलंबित; वायगाव (गोंड) येथील प्रकार
समुद्रपूर : लॉकडाऊन काळात अनेकांचा रोजगार गेल्याने शासनाने नियमित धान्य मोफत देण्याचा आदेश दिला होता तरीही वायगाव (गोंड) येथ स्वस्त धान्य दुकानदाराने लाभार्थ्यांना धान्य...
अत्यावतयक सेवेची पाच दिवस तर इतर दुकाने राहणार तीन दिवस सुरू! जिल्हाधिकार्यांनी निर्गमित केला...
वर्धा : महाराष्ट्रातील कोविड रूग्णसंख्या कमी असलेल्या जिल्ह्यात निर्बंध शिथिल करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यानी दिलेत. त्यानंतर वर्ध्याच्या जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी शहर व ग्रामीण भागासाठी...
बांधकाम कंपनीच्या सुपरवायझरला खंडणी मागितल्याप्रकरणी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुखास अटक
वर्धा : देऊरवाडा ते आर्वी या हायवेचे काम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीद्वारा सुरू आहे. या कामावरील सुपरवायझरकडे खंडणी मागितल्याप्रकरणी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख निलेश देशमुख यांना सोमवारी...
बीज प्रक्रिया करूनच बियाण्यांची पेरणी करावी! कृषी सहायक दीपाली वैद्य
पवनार : मागच्या वर्षी सोयाबीन पिकावर अनेक बुरशीजन्य रोगाने आक्रमण केल्याने उत्पादनात मोठी घट आली. बाजारातून आणलेले बियाणे शेतकरी कुठलीही प्रक्रिया न करता सरळ...
व्यक्तीस सबलीने केली मारहाण! पोलिसात तक्रार दाखल
हिंगणघाट : क्षुल्लक वादातून व्यक्तीस सबलीने मारहाण करीत जखमी केले. मुरपाड गावात ही घटना घडली. प्रमोद काशीनाथ लोखंडे हा मित्रासह बोलत असताना श्यामजी कांबळे...
मालवाहूच्या धडकेत रुग्णवाहिका पलटली! पोलिसात तक्रार दाखल
वर्धा : आर्वीकडे जाणाऱ्या रुग्णवाहिकेला मागाहून येणाऱ्या भरधाव वाहनाने धडक दिली. यात रुग्णवाहिका रस्त्यावर पलटली. सुदैवाने कुणालाही जीवीतहानी झाली नाही. हा अपघात आंजी (मोठी)...
आर्वीत पकडला वाळू वाहतूक करणारा ट्रक
आर्वी : शहरात अवैधरित्या वाळूची वाहतूक करताना ट्रक पकडला असून तो तहसील कार्यालयात जमा करण्यात आला आहे. ही कारवाई महसूल विभागाने केली आहे. जिल्हाधिकारी...
वर्धा शहराला तीन दिवस मिळणार नाही पाणी! येळाकेळीत धामचे नदीपात्र होतेय स्वच्छ : पाणी...
वर्धा : धाम नदीच्या पवनार व येळाकेळी येथील पात्रातून पाण्याची उचल करून वर्धा नगरपालिका प्रशासन वर्धा शहरातील सुमारे १७ हजार कुटुंबाला पाणी पुरवठा करते....






















































