विसर्जन कुंड की विटंबनेचा खड्डा? सात महिन्यांनंतरही भग्न गणेशमूर्तींचा ढिग ;...
पवनार : नंदीखेडा परिसरातील धाम नदीवरील कृत्रिम विसर्जन कुंडाची दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. गणेशोत्सवाला तब्बल सात-आठ महिने उलटूनही या कुंडाची साफसफाई...
गॅस एजन्सीच्या मनमानीला “ब्रेक’; सिलिंडरचा काळाबाजार रोखणार ! सरकार आले ‘अँक्शन...
वर्धा : गॅस सिलिंडर देताना होणारा काळाबाजार रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून नवीन नियमावली जाहीर झाली आहे. एजन्सीकडून ग्राहकांना होणारा त्रासही यानिमित्ताने कमी होणार आहे. तसेच...
चक्क महामार्गालगत पोखरला जातोय डोंगर, टेकडीचे उत्खनन ! खासदारांचा आक्षेप :...
वर्धा : बुटीबोरी ते तुळजापूर समृद्धी महामार्गालगतच डोंगर पोखरला जात आहे. केळझर येथील टेकडीचे उत्खनन केले जात आहे. खासदारांनी याबाबत आता थेट महसूलच्या प्रधान...
पवनारमध्ये सेंद्रिय केळी बाग जळून खाक ; प्रगतिशील शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान
पवनार : परिसरात गुरुवारी (दि. १ मे) दुपारी लागलेल्या आगीत प्रगतिशील शेतकरी शिशिर राऊत यांची ऑर्गनिक केळी बाग पूर्णतः जळून खाक झाली. या घटनेत...
पवनार येथे बाजार चौकात भीषण आग ; पानठेला जळून खाक
पवनार : येथील बाजार चौक परिसरात शनिवारी सकाळी अचानक लागलेल्या आगीमुळे एकच खळबळ उडाली. सदर शाळेच्या खुल्या जागेत अनेक दिवसापासून पडून असलेला राजू लाडे...
४ वर्षीय चिमुरडीवर अत्याचारानंतर हत्या ; भोर तालुक्यात संतापाची लाट, आरोपीची...
पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुका अंतर्गत नसरापूर येथे चार वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या...
देवदर्शनावरून परतताना काळाचा घाला ; हैदराबाद ORR वर भीषण अपघात, 3...
हैदराबाद : तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथे शुक्रवारी रात्री भीषण रस्ते अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली...
पटेल चौकात सट्टा-जुगार अड्ड्यावर धाड; सहा जण ताब्यात, ३६ हजारांचा मुद्देमाल...
वर्धा : शहरातील पटेल चौक परिसरात सुरू असलेल्या सट्टा-जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत सहा जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत एकूण ३६...
विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे महाराष्ट्र प्रगतीपथावर : पालकमंत्री डॉ. पंकज भोयर
वर्धा : राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि सर्वसमावेशक विकास धोरणामुळे महाराष्ट्र आज प्रगतीशील राज्य म्हणून ओळखला जात आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री...
हरितसंहारानंतर वर्धा बनला उष्णतेचा ‘हॉटस्पॉट’ ; उष्णतेचा विळखा घट्ट ! हरित...
राहुल खोब्रागडे
वर्धा : जिल्ह्यातील विविध राष्ट्रीय व राज्य महामार्गांच्या चौपदरीकरण व विस्तारकामांदरम्यान मोठ्या प्रमाणात झालेल्या वृक्षतोडीचे दुष्परिणाम आता स्पष्टपणे जाणवू लागले आहेत. हजारो झाडांची...




































































