अपघातग्रस्ताच्या मदतीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले धावतात तेव्हा…

0
रामटेक : कौटुंबिक कार्यक्रमासाठी रामटेकला येत असताना काँग्रेसचे प्रदेशाध्याक्ष नाना पटोले यांनी माणुसकीचा परिचय देत अपघातात जखमीला झालेल्या एका व्यक्तीला स्वत:च्या गाडीत घेत रामटेकच्या...

सावद शिवारात वीज पडून शेतकरी गंभीर! उपजिल्हा रुगणालयात दाखल

0
कारंजा (घा.) : शेतातील कामे आटोपून घरी परत जात असलेल्या शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडल्याने तो गंभीर जखमी झाला. ही घटना नजीकच्या सावद शिवारात घडली....

जनावरांची अवैधरीत्या वाहतूक! एकास अटक आठ जनावरांची सुटका; अल्लीपूर पोलिसांची कारवाई

0
वर्धा : अवैधरित्या मालवाहू वाहनात निर्दयतेने कोंबून कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या आठ जनावरांची अल्लीपूर पोलिसांनी सुटका करीत चालकास अटक केली. हिंगणघाट ते अल्लीपूर रस्त्यावर ही...

शाळांकडून सक्तीने होणारी शुल्क वसुली बंद करण्यात यावी! वसुलीच्या तगाद्यामुळे पालकांमध्ये भरली धडकी

0
आर्वी : खासगी शैक्षणिक संस्था तसेच शाळेमार्फत सर्रासपणे पालकांकडून सक्तीची फी वसूल केली जात आहे. त्यामुळे अश्या शाळांवर कार्यवाही करण्यात यावी तसेच फी वसुली...

कुणी म्हणे बॉम्ब, कुणी म्हणे भूकंप पण गडगडली वीज! मध्यरात्रीचा थरार : नागरिकांची धावपळ

0
वर्धा : वेळ मध्यरात्री १.3० वाजताची... मुसळधार पाऊस... सर्वत्र अंधार... अन्‌ अचानक जोराने झालेला आवाज... अन्‌ नागरिकांची झोप उडडाली... कुणी म्हणे बॉम्ब ब्लास्ट झाला...

आम्ही भाजप नेत्यांना चंपा किंवा टरबुज्या म्हणणार नाही : नाना पटोलेंचा चंद्रकांत पाटलांना टोला

0
मुंबई : राज्यात एकीकडे करोना तर दुसरीकडे मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून राजकीय वातावरण तापलं आहे. याच मुद्द्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष...

अखिल भारतीय विद्यार्थी स्थापना दिनानिमित्त सफाई कर्मचाऱ्याचा सन्मानपत्र देऊन सत्कार

0
वर्धा : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद वर्धा शाखे तर्फे राष्ट्रीय विद्यार्थी दिन व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद स्थापना दिनानिमित्त कोरोना काळात सेवाकार्य केलेल्या सामाजिक...

महाविद्यालयीन कर्मचार्यांना प्रगती योजना व सातवे वेतन आयोग तात्काळ लागू करा : उच्च व...

0
वर्धा : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे शुक्रवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता, येथी विश्राम गृह येथे जिल्ह्यातील अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर...

पालक आणि पाल्यांमध्ये योग्य समन्वय असने गरजेच : डॉ. विरेन्दसिंग बैस यांचे मत

0
वर्धा : पालकांनी आपल्या पाल्यांप्रती जागरुग असने गरजेचे आहे. पालक आणि पाल्य रेल्वे गाडीच्या रुळाप्रमाणे आहे. त्यामुळे त्यांच्यात समन्वय असने गरजेच आहे असे मत...

पवनारात घरी कोणी नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्याकडून १ लाख ६० हजार रूपये लंपास :...

0
पवनार : येथील राधा सिटी परिसरात अज्ञात चोरट्याने घरी कोणी नसल्याचे पाहून घरात प्रवेश करीत १ लाख ६० हजार ५०० रुपये लंपास...