गरिबांनी झोपडीतच राहावे काय? पक्क्या घरांचे स्वप्न अधांतरीच! दीड वर्षापासून मिळालाच नाही; प्रधानमंत्री आवास...
वर्धा : सर्वांना हक्काचे घर मिळावे, याकरिता केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना अमलात आणली. गेल्या तीन वर्षांपासून शहरी भागातील ६ हजार ४७१ तर ग्रामीण...
१५ लाखाचा मुद्देमाल जप्त! शेळ्या पळविणारी टोळी गजाआड; देवळी पोलिसांची धडक कामगिरी
देवळी : स्थानिक पोलिसांनी धडक कारवाई करून शोळ्या चोरी करणाऱ्या टोळीला त्यांच्याकडून पोलिसांनी तब्बळ १५ लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. विशेष म्हणजे हे चोरटे...
जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल! अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास सश्रम कारावास
वर्धा : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास सश्रम कारावासासह दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मिलिंद पांडुरंग राऊत (53, रा. साबळे ले-आउट, वर्धा, असे शिक्षेस पात्र...
पोलिस विभागाच्या नविन वाहनांचे पालकमंत्री सुनिल केदार यांचे हस्ते लोकार्पण
वर्धा : पोलिस विभागास जिल्हा वार्षिक योजनेच्या नाविन्यपूर्ण योजनेतून प्राप्त झालेल्या निधीतुन खरेदी करण्यात आलेल्या 13 नविन चारचाकी वाहनाचे आज राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास...
दोन दुचाकी चोरांना ठोकल्या बेड्या! गुन्हे शोध पथकाने केली कारवाई
वर्धा : दुचाकी चोरून नेणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना रामनगर पोलिसांनी अटक केली. ही कारवाई गुन्हे शोध पथकाने केली. कैलास साठे, रा. बुरांडे लेआउट यांच्या...
मुख्य जलवाहिनी फुटली! हजारो लीटर पाणी वाया; पाणीपुरवठाही होता 3 दिवस ठप्प
आर्वी : जीवन प्राधीकरणाच्या दुर्लक्षामुळे हजारो लीटर पाण्याचा अपव्यय होत असून याकडे लक्ष देण्याची मागणी सुरेश मोटवाणी यांनी केली आहे. आर्वी ते वर्धा मार्गावर...
शेतकरी महिलेने केली आत्महत्या! भाड्याच्या घरी घेतला गळफास
वर्धा : कोरोनाकाळामुळे व्यवसाय ठप्प झाल्याने अर्थचक्रच गडगडले. त्यामुळे कर्जाचा डोंगर वाढत गेल्याने कुटुंबाला सावरायचे कसे? या आर्थिक विवंचनेतून शेतकरी महिलेने भाड्याच्या...
महावितरणच्या रामभरोसे कारभाराचा शेतकरी ठरला बळी! आतर मशागतीला अडचण झाल्यांने पीकाचे होत आहे नुकसान
सिंदी (रेल्वे) : शहरा लगतच्या मौजा सिंदीत येणार्या शेतातील विजेचे खांब वादळाने पडुन आठवडा लोटला तरी कुंभकर्णी झोपेत असणार्या महावितरनला काही जाग येत नसल्याने...
पावसाच्या लपंडावामुळे लागला ‘स्वच्छ धाम’ उपक्रमाला ब्रेक
वर्धा : जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वर्धा शहरासह परिसरातील तब्बल २० गावांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविणाऱ्या धाम नदीच्या पुनर्जीवन अंतर्गत येळाकेळी येथील पिकअप वेअरपासून ते...
लवकरात लवकर बैठक बोलवुन समस्या निकाली काढा अन्यथा तिव्र आंदोलन! कृषि सहाय्यक संघटनेचे जिल्हा...
वर्धा : कृषिसहायक संवर्गात विविध समस्या भेडसावत आहे, त्यामुळे कृषि सहायकांमध्ये तिव्र असंतोष असुन त्या समस्या लवकरात लवकर सोडविण्यात याव्या याकरिता महाराष्ट्र राज्य कृषि...





















































