दारूबंदी महिला मंडळाने केली दारूभट्टी उद्ध्वस्त! जीव धोक्यात घालून दारूभट्टीवर छापा

0
सेलू : बोरी बोरधरण येथील माॅ दुर्गा दारूबंदी महिला मंडळाने जीव धोक्यात घालून दारूभट्टीवर छापा मारुन दारूभट्टी उदध्वस्त केली. संतप्त दारूभट्टीचालकाने या महिला मंडळ...

पेट्रोलच्या दरवाढीला कंटाळून पेटविली दुचाकी! पदाधिकारी व कार्यकर्ते होते उपस्थित

0
वर्धा : पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरवाढीला कंटाळून समता सैनिक दल सुरक्षा विभागप्रमुख यांनी समतानगर येथील मैदानात स्वतःची दुचाकी पेटवून केंद्र सरकारचा निषेध केला.यावेळी...

पवनार-सुरगाव रस्त्याचे काम ठप्प! शेतकऱ्यांची अडचण

0
वर्धा : विनोबा भावे आश्रमाच्या मागील भागाकन पवनार- सुरगाव मार्ग जातो. या मार्गाचे नव्याने डांबरीकरण मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यात येणार होते. त्यासाठी रस्त्याच्या दोन्ही...

एकाच दिवसात! चार दुचाकींचा अपघात; नागरिकांमध्ये तीव्र रोष

0
वर्धा : शहरातील शिवाजी चौक ते बजाज चौकापर्यंत गटार योजनेच्या कामासाठी खोदकाम करण्यात आले आहे. यामुळे रस्त्यावर खोदलेल्या जागेत चुरी भरण्यात आली आहे. तसेच...

आजीच्या घरी केली नातवाने आत्महत्या! कुणी नसताना लावला गळफास

0
सेलू : आई-वडील शेतात गेल्यानंतर गावातच राहणाऱ्या आजीच्या घरी जाऊन युवकाने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. ऋतिक गरिबा तेलरांधे...

ट्रकच्या चाकात येत युवकाचा मृत्यू! आकरे सभाग्रहासमोरील अपघात

0
वर्धा : ट्रकचालकाने अचानक ब्रेक मारल्याने ट्रकच्या मागील चाकात येऊन दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास आकरे सभागृहासमोर झाला....

घरफोडी व दुचाकी चोरी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद! स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

0
वर्धा : शहरातील चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपींचा स्थानिक गुन्हे शाखेकडून शोध सुरु असतांना एक इसम संशयास्पद स्थितीत मिळून आला. सतीश उर्फ शेम्बड्या बाबाराव...

कार रस्ता दुभाजकावर आदळून बसवर धडकली! दर्शनी भागाचा चेंदामेंदा

0
हिंगणघाट : राष्ट्रीय महामार्गावरुन वड़की येथे जाण्यास निघालेल्या झायलो कारचे चालकास झोपेची डुलकी आल्याने कार अनियंत्रित होऊन डिवायडरवर पलीकडे जाऊन एसटी बसवर जावून आदळल्याने...

8 हजार 198 शेतकऱ्यांना मिळाला सोयाबीन पीक विम्याचा लाभ! 13 कोटी 72 लक्ष...

0
राहुल काशीकर वर्धा : शेतीचा व्यवसाय हा बेभरवशाचा मानला जातो. कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ तर कधी गारपीट, यातूनही पीक वाचलेच तर किडीचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे...

शेतकऱ्यांनो थांबा, घाई करु नका; पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी नकोच! कृषी पर्यवेक्षक प्रशांत भोयर

0
वर्धा : अनेक भागात मान्सूनपूर्व पाऊस पडतो व त्याच पावसावर शेतकरी पिकांची पेरणी करतात. पण अनेक वेळा पाऊस निघून जातो व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात...