बोगस डॉक्टरांवर कारवाई करून गुन्हे दाखल
वर्धा : देवळी येथील वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. भागवत देवीदास राऊत यांनी अंदोरी आणि पिंपळगाव येथे जात बोगस डॉक्टरांवर कारवाई करून त्यांच्याविरुद्ध देवळी पोलीस...
शॉर्ट सर्किटमुळे आग! पानटपरीतील साहित्य खाक; १ लाखांचे नुकसान
मांडगाव : शेडगाव-वर्धा मार्गावरील शंकर जोगे यांच्या पानटपरीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. यात पानटपरीतील साहित्य जळाल्याने जोगे यांचे सुमारे १ लाखांचे नुकसान झाले आहे....
भरदिवसा घरफोडी! दागिन्यांवर डल्ला; ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी
वर्धा : अज्ञात चोरट्याने दाराचे कुलूप तोडून खोलीत ठेवून असलेले दागिने व रोख रक्कमेवर डल्ला मारुन चोरून नेले. ही घटना भुगाव येथे १४ रोजी...
क्षुल्लक वादातून शिवीगाळ करत मारहाण! पोलिसात तक्रार दाखल
कारंजा (घाडगे) : क्षुल्लक वादातून व्यक्तीस उभारीने डोक्यावर मारहाण करीत जखमी केले. बोदरठाणा गावात ही घटना घडली.
सुधाकर मधुकर शेंदरे हा गावातील काही नागरिकांसोबत...
पाच महिन्यातील स्थिती! विद्युत मीटरमध्ये छेडछाड; २५७ व्यक्तींना ठोठावला ४९.५५ लाखांचा दंड: दोघांविरुद्ध फोंजदारी...
वर्धा : विद्युत मीटरमध्ये छेडछाड करणे हे. कायद्यान्वये गुन्हा असून वीज मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्यांवर महावितरणचे अधिकारी व कर्मचारी दंडात्मक कारवाई करतात. दंडाची रक्कम न...
नवीन पूल बांधण्याकडे लागले लक्ष! वर्धा जिल्ह्यात हिंगणीतील इंग्रजकालीन लेंडी पूल खचला
वर्धा : गावाबाहेरील इंग्रजकालीन पुलाची अत्यंत जीर्ण अवस्था झाली होती. हा पूल केव्हाही वाहून जाऊ शकतो, असा इशाराही देण्यात आला होता. अतिवृष्टीने येणाऱ्या पुराच्या...
मुलाने आईस मारली तेलाची किटली! पोलिसांत तक्रार दाखल
तळेगाव : जेवणात शिळी भाजी का दिली म्हणून संतापलेल्या मद्यपी मुलाने आईच्या डोक्याला तेलाची किटली फेकून मारली; तसेच वडिलांना तारेच्या कुंपणावर ढकलून देत जखमी...
गृहरक्षक पतिकडून पत्नीचा छळ! विवाहितेने घेतले विष; पोलीसांत गुन्हा दाखल
वर्धा : गृहरक्षक असलेल्या मद्यपी 'पतीसह त्याच्या मित्राने आणि सासूने विवाहितेस मानसिक, शरीरिक त्रास दिल्याने विवाहितेने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. विवाहितेने...
इसमाची गळफास घेऊन आत्महत्या
समुद्रपूर : नजीकच्या दौलतपूर येथील ज्ञानेश्वर माधव आंदे (५५) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. या प्रकरणी...
नुकसानीच्या प्रस्तावासाठी असणार सहा पर्याय! विमा कंपन्यांच्या मनमानीला बसणार आता चाप
वर्धा : शेतात नुकसान झाल्यानंतर मोबाईलवर मोबाईल ॲपवर नोंदणी आणि ७२ तासांत कंपनीला कळविण्याच्या त्रासदायक अटीतून शेतकऱ्यांची सुटका झाली आहे. आता यासाठी सहा पर्याय...























































