सावधान! डेंगु पसरवतो आहे आपले पाय; आरोग्य यंत्रणांचे चाललेय कोरोना-कोरना
मोहन सुरकार
सिंदी : संपूर्ण जगात कोरोनाचा हाहाकार माजला आहे. शहरी तथा ग्रामीण भागही यातुन सुटलेला नाही. मात्र शहरवासीयांनो सावधान! आता डेंगु आजारही आपले पाय...
कोडेबरा (तिरोडा) येथे अाझोला लागवडीचे प्रात्यक्षिक! विद्यार्थ्यांचा सहभाग
गोंदिया : केवळरामजि हरड़े कृषी महाविद्यालय, चमोर्षी, गडचिरोली येथील चौथ्या वर्षातील विद्यार्थ्यांकडून कोदोबर्रा येथे ग्रामीण कृषी कर्यानूभव कार्यक्रमा अंतर्गत आझोला लागवडीबाबत मार्गदर्शन व प्रात्यक्षिक...
जिल्ह्यात मृत्यूने गाठले अर्धशतक! दिवसभरात ७ जणांचा मृत्यू : रुग्ण संख्या...
उल्हास डायरे
वर्धा : जिल्ह्यात कोरोनाच्या आजाराने थैमान घातले असल्याने, शहरातील खाजगी दवाखान्यांना कुलूप लागले असल्यामुळे नागरिक उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालय किंवा सावंगी व सेवाग्राम...
जिल्हा कारागृहात आढळला कोरोना बाधीत रुग्ण! भितीचे वातावरण
वर्धा : कोरोना आजाराने जिल्ह्यात थैमान घातले आहे. लॉकडाऊन मध्ये शिथिलता देताच रुग्ण संख्या वाढतीवर असतानाच येथील जिल्हा कारागृहात ४० वर्षीय कैदी कोरोना बाधीत...
अर्धवट पुलाचे काम कधी होणार! लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष; ठेकेदाराची मनमाणी
राहुल काशिकर
पवनार : येथील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी धामनदी ओलाडुन शेतात जावे लागत होते. ही बाब लक्षात घेत माजी सरपंच यांनी आमदाराकडे शेतकऱ्यांना जाण्यासाठी फुलाची...
पाच प्रकरणे उघडकीस! बोगस पीक कर्ज प्रकरण; आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची...
योगेश कांबळे
देवळी : शेती संबंधित बोगस कागदपत्रे तयार करुण पिककर्जासाठी बँकेला गडविणार्या आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता असल्याचे तपास अधिकारी देवळी पोलीस स्टेशनचे पोलीस...
चिमूकल्यांनी कारमध्येच केली श्रीगणेशाची स्थापना! ग्रामस्थांकडून लहानग्यांचे कवतूक
दिलीप पिंपळे
आकोली : देशात सर्वत्र कोरोंना साथ रोगाने थैमान घातले असून लाखों लोकांना याची लागण झाली आहे यामुळे सर्व प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम घेण्यास व...
‘जनता कर्फ्यू’ वरुन सर्वपक्षीय बैठकीत खडाजंगी! जनतेनेच याबाबतचा निर्णय घ्यावा; शासनाची...
वर्धा : प्रस्तावित ‘जनता कर्फ्यू’ बाबत खडाजंगी झाल्यानंतर शासनातर्फे जनतेवरच हा निर्णय सोपविण्याची अफलातून भूमिका घेण्यात आली. काही व्यापारी संघटनांनी १८, १९ व २०...
अनेक गावातील मोबाईल कव्हरेज गुल! ग्राहकांसह विद्यार्थ्यांना अडथळा
संजय धोंगडे
सेलू : सरकार सोबत करार केल्यानुसार कव्हरेज देणे बंधनकारक असताना मोबाईल कंपन्यांच्या दुर्लक्षित पणामुळे तर काही ठिकाणी जाणीवपूर्वक मोबाईलचे कव्हरेज गुल होत आहे....
























































