सेवाग्रामात राष्ट्रपतींचे आगमन ; बापूंच्या स्मृतींना अभिवादन ! बापुकुटीत प्रार्थना, बेल...
वर्धा : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी सेवाग्राम येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या आश्रमाला भेट देत त्यांच्या विचारांना अभिवादन केले. या भेटीदरम्यान त्यांनी...
गावकऱ्यांचा आटोकाट प्रयत्न अपयशी ; शेतकऱ्याचे घर आगीत नष्ट
कारंजा : तालुक्यातील पांजरा गोंडी येथे शेतकरी विजय साठे यांच्या शेतातील कच्च्या घराला लागलेल्या भीषण आगीत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. या घटनेत...
वर्ध्यात पारा @ ४३.५ अंशांवर ; उष्णतेचा तडाखा वाढला
वर्धा : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून उन्हाच्या तीव्रतेने कडाक्याचा तडाखा दिला असून मंगळवारी (दि.१४) कमाल तापमान तब्बल ४३.५ अंश सेल्सिअसवर पोहोचले. त्यामुळे शहरासह ग्रामीण...
अण्णाभाऊ साठे नगरात रांगोळीमधून साकारली बाबासाहेबांची आकर्षक प्रतिमा
पवनार : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठे नगर परिसरात अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते शेखर लोखंडे...
माहेर शांती निवास येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी ; डॉ....
सेलु: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून 'माहेर शांती निवास' येथे विविध उपक्रम राबवून अभिवादन करण्यात आले. भारत कल्याण बँकेचे संस्थापक अध्यक्ष...
पवनार येथे भीम जयंतीनिमित्त भव्य बाईक रॅली उत्साहात
पवनार : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पवनार येथे भव्य बाईक रॅलीचे आयोजन उत्साहात पार पडले. सकाळपासूनच गावात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते....
रस्त्यांची कामे दर्जेदार व कालमर्यादेत पूर्ण करा – पालकमंत्री डॉ. पंकज...
वर्धा : जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध रस्ते विकासकामांचा आढावा घेत पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी कामाच्या गुणवत्तेबाबत आणि गतीबाबत स्पष्ट निर्देश दिले. रस्ते बांधकाम...
कांदा संकट तीव्र; बाजारात दर कोसळले, शेतकरी उद्ध्वस्त ! कांद्याला खर्चापेक्षा...
वर्धा : राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आज अभूतपूर्व आर्थिक संकटाच्या विळख्यात सापडले असून त्यांच्या घामाचे मोल अक्षरशः मातीमोल झाले आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये...
जन्माची वेळच निश्चित नाही; कुंडली निरर्थक – गजेंद्र सुरकार, अंधश्रद्धा निर्मूलन...
वर्धा : जन्माची अचूक वेळच निश्चित करता येत नसताना त्या आधारे तयार केली जाणारी कुंडली ही वैज्ञानिकदृष्ट्या ग्राह्य धरता येत नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्र...

































































