भरधाव बस नदीवरील कठडे तोडून पुलात लटकली ; बसमधील ४५ प्रवासी वाचले
वर्धा : वर्धेकडून आर्वीकडे ४५ प्रवासी घेऊन निघालेली आर्वी आगाराची बस धाम नदीचे कठडे तोडून आत घुसली. सुदैवाने बस बंद झाल्याने बसचा अर्धा भाग...
फळविक्रेत्याला मारहाण! गुन्हा दाखल; तिघांना अटक
वर्धा : शहरातील गुन्हेगारी घटना कमी नाव घेत नाही. दररोज चाकूचे सूरे निघत आहेत. किरकोळ कारणावरून एका फळ विक्रेत्याला बेदम मारहाण करण्यात आली. यासोबत...
दुचाकी अपघातात दोन युवक जखमी! भरधाव दुचाकी रस्त्यावरुन घसरली
अल्लीपूर : भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात दोन दुचाकीस्वार जखमी झाले असून यातील एक गंभीर आहे. हा अपघात अल्लीपूर ते सिरसगाव मार्गावरील भगवा...
सीआरपीएफ जवानाच्या घरावर हल्ला करणाऱ्यांना न्यायालयीन कोठडी! गावठी बॉम्ब अन् तलवार घेऊन आरोपींनी...
तळेगाव (श्या.पंत) : दिवाळीचे औचित्य साधून गावात परतलेल्या सीआरपीएफच्या जवानाच्या घरावर हातात तलवार व गावठी बॉम्ब घेऊन हल्ला चढविण्यात आला. या प्रकरणी तळेगाव पोलिसांनी...
ईतवारा पोलीस चौकीसमोरच युवकावर जीवघेणा हल्ला! चाकूने वार करणाऱ्या आरोपीला अटक
वर्धा : जुन्या वादाचा वचपा काढत युवकाच्या पोटावर व पाठीवर चाकूने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना २४ रोजी रात्रीच्या सुमारास...
युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू! रिधोरा येथील घटना
सेलू : पोहण्याच्या नादात एका युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना सेलू तालुक्यातील रिधोरा येथील पंचधारा धरणाच्या धोगऱ्या झरण्यात बुधवारी 26 ऑक्टोबर रोजी...
गुन्हेगारांच्या मुस्क्या आवरणार! सर्वसामान्यांना न्याय देणार; पोलीस अधीक्षक नुरूल हसन: पत्रकारांशी साधला संवाद
वर्धा : न्याय मिळण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी माझे दार सदैव उघडे आहेत. ही खुर्ची कोणतीही व्यक्ती, जात, धर्म आणि राजकीय पुढाऱ्यांशी कधीही 'मॅनेज' होणार...
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लाखोंची चोरी! पोलिसांचा तातडीने तपास सुरू
वर्धा : व्यापाऱ्याच्या घराला सोमवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी चोरट्यांनी लक्ष्य केले होते. नागपूर रोड, एसबीआय ट्रेझरी बँकेजवळील गणेश कॉलनीत घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र भितीचे वातावरण...
20 जनावरे ‘लम्पी’च्या विळख्यात! एक बैलाचा मृत्यू; तळेगाव परिसरातील चिंता
आष्टी (शहीद) : तळेगाव परिसरात जनावरांना 'ल्म्पी' या संसर्गजन्य रोगाची मोठ्या प्रमाणात लागण झाली. लम्पी आजाराने एका बैलाचा मृत्यू झाला. त्यामुळे पशुपालकांमध्ये भीती पसरली...
वीज कायमची तोडली? बिल भरा, व्याज माफ! विलासराव देशमुख अभय योजनेला मिळाली मुदतवाढ
वर्धा : विद्युत देयक अदा केले नाही म्हणून कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांना महावितरणने दिलासा देण्यासाठी विलासराव देशमुख अभय योजना कार्यान्वित केली. याच योजनेला...






























































