घटस्फोटित महिलेचे शारीरिक शोषण करणाऱ्यास अटक

0
नागपूर : व्यवस्थापक करण्याचे आश्वासन देऊन घटस्फोटित महिलेचे दीड वर्षे शारीरिक झोषण केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रतापनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक...

वाद गेला विकोपाला! सत्तूराने एकास केले जखमी

0
देवळी : अंदोरी येथील आठवडी बाजारात मांस विक्रीसाठी उपलब्ध करून दिलेल्या जागेवरून दोन मांस विक्रेत्यांमध्ये चांगलाच वाद झाला. यावेळी झालेल्या हाणामारीत सत्तूरचा वापर झाल्याने...

संकटकाळात झाले ‘रेकॉर्ड ब्रेक’ पीककर्ज वाटप

0
वर्धा : मागील सहा आर्थिक वर्षांचा विचार केल्यास यंदाच्या आर्थिक वर्षात जिल्ह्यात सर्वाधिक पीककर्ज वितरित झाल्याची नोंद अग्रणी बँकेने घेतली आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१...

उन्हाळी सोयाबीन पिकावर व्हायरसचा अटॅक! नुकसान भरपाईची मागणी

0
वर्धा : चिकणी जामनीसह परिसरात पेरणी केलेल्या उन्हाळी सोयाबीन पिकावर ऐन शेंगा भरण्याच्या हंगामातच व्हायरसचा अटॅक झाला आहे. यामुळे अवघ्या सात दिवसातच पुर्णत: सोयाबीनची...

न्यायालयाचे खोटे दस्तऐवज तयार करून पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या दोघांना अटक! कारंजा पोलिसांची कारवाई

0
गजानन बाजारे कारंजा (घाडगे) : न्यायालयाचे खोटे दस्तऐवज तयार करून पोलिसांची दिशाभूल करणाऱ्याला व या प्रकरणात बनावट कागदपत्र तयार करून देणाऱ्या आरोपी फोटोग्राफरला कारंजा...

क्षुल्लक कारणातून तिघांनी केली युवकास जबर मारहाण

0
हिंगणघाट : क्षुल्लक कारणातून वाद करीत तिघांनी युवकास जबर मारहाण केली, भीमनगर परिसरात ही घटना रितेश पाटील हा घरी असताना त्याच्या साडभावाचा फोन आला...

अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्यास २४ तासात अटक

0
कारंजा (घाडगे) : तालुक्याच्या एका खेड्यातील अल्पवयीन मुलीला पळवून नेणार्‍या आरोपीस पोलिसांनी २४ तासात नागपुरातून अटक केली आहे. अल्पवयीन मुलगी आणि आरोपी दोघेही तेथून...

अल्पवयीन मुलीचा थांबविला बालविवाह

0
वर्धा : जिल्ह्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचा बालविवाह अमरावती जिल्ह्यातील तरोडा गावात पार पडणार होता. मात्र, विवाहाच्या अवघ्या १० मिनिटांआधीच जिल्हा बाल संरक्षण कक्षाने...

चोरट्याने घराचे कुलूप फोडले अन् ८ लाख केले लंपास

0
हिंगणघाट : शहरातील संत चोखोबा वॉर्ड येथील जितेंद्र अमरनाथ राउत वय ३७ यांच्या घरी कुलूप तोडून आठ लाख रुपयांची नगद व सोने स्वरूपात चोरी...

गणित, भौतिकशास्त्राला वगळण्याचा निर्णय चुकीचाच

0
आर्वी : समाजात तसेच विद्यार्थ्यांच्या आयुष्यात इंजिनियर, डॉक्टर यांना महत्त्वाचे स्थान आहे. ही दोन्ही पदे समाजात प्रतिष्ठेची समजली जातात. दहावी-बारावीच्या गुणांवर प्रवेश प्रक्रिया निश्चित...