व्यक्तीस दगडाने मारहाण! दुकानातील साहित्य फेकले; दोन हजार रुपयांचे नुकसान: पोलिसात तक्रार दाखल
वर्धा : किराणा दुकान चालविणाऱ्यास शिवीगाळ करीत दगडाने मारहाण करीत दुकानातील साहित्याची फेकाफेक केली. नागसेननगर परिसरात ही घटना घडली.
सचिन राधेश्याम विश्वकर्मा हा किराणा दुकान...
साप पकडण्यास जाणाऱ्या युवकावर काळाचा घाला! वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
वर्धा : साप पकडण्यास जात असतानाच दुचाकीला मागाहून भरधाव वाहनाने धडक दिल्याने यात युवकाचा मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी झाला. हा अपघात इंझापूर...
घरकुल लाभार्थ्यांचा पैसा अडलाय म्हाडाच्या तिजोरीत! पावसाळ्यात संसार आला उघड्यावर
देवळी : पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून मिळालेला ३०२ कोटींचा वाटा गेल्या तीन महिन्यांपासून राज्य शासनाच्या म्हाडाच्या तिजोरीत अडकून पडला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांच्या...
डॉक्टरच्या घरातून ७०० अमेरिकन डॉलर नेले चोरुन! न्यू स्टेट बँक कॉलनीतील घटना
वर्धा : चोरट्यांनी कुलूपबंद घराच्या दाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करीत ७०० अमेरिकन डॉलर आणि कपाटात ठेवलेली एक लाख रुपयांची रोख रक्कम चोरून नेली....
करंजी भोगे येथील माजी सरपंचाची आत्महत्त्या! शेतातील गोठ्यात घेतला गळफास
वर्धा : करंजी भोगे येथील माजी सरपंच तथा माजी पंचायत समिती सदस्य सुनील मधुकरराव भोगे (वय 52) यांनी आज सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास...
महाआवास योजनेचा लाभ जास्तीत जास्त घटकांपर्यंत पोहोचवा : आमदार समीर कुणावार
हिंगणघाट : पंचायत समिती हिंगणघाट अंतर्गत महाआवास अभियान ग्रामीण गृहप्रवेश कार्यक्रम पंचायत समिती सभागृहामध्ये पार पडला. यावेळी पंचायत समिती हिंगणघाट येथील ऐकून 9 लाभार्थ्यांना...
पहिल्याच पावसात रस्त्यांची पोलखोल! रस्त्यांवर डबके तयार
कारंजा (घा) : पहिल्याच पावसात शहरातील अनेक रस्त्यांवर डबके तयार होऊन ठिकठिकाणी चिखल तयार झाल्याने वाहनचालक, पादचाण्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
१० जूनला...
तीन वर्षांपासून धाम नदीवरील पुलाचे काम थंडबस्त्यात! शेतकयांना नदीतून करावा लागतोय जीवघेणा प्रवास
पवनार : पवनार-वाहितपूर मार्गाला जोडणाऱ्या धाम नदीवरील पुलाचे बांधकाम मागील तीन वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण कायम आहे. नदीतून डोंग्याच्या सहाय्याने जीवघेणा प्रवास...
समुद्रातील माशांचा साठा केवळ ६६ टक्के शिल्लक! मानवी हस्तक्षेपाबरोबरच नैसर्गिक बदलही कारणीभूत
रत्नागिरी : समुद्रातील माशांचा साठा कमी होत असून तो सध्या ६६ टक्केवर पोचला आहे. त्याला मानवी हस्तक्षेपाबरोबरच नैसर्गिक बदलही कारणीभूत आहेत. खोल समुद्रातील ऑक्सिजन...
शेतकऱ्यास जीवे मारण्याची धमकी! प्रवीण व वैभव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
देवळी : बैलबंडी घेऊन शेतात जात असलेल्या शेतकऱ्याने रस्त्यावर उभी असलेली दुचाकी बाजूला घेण्यास सांगितली असता दोघांनी अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली....























































