गोठ्याच्या आगीत १३ शेळ्यांचा होरपळून मृत्यू! साहित्याची राख; दोन कुटुंबं उघड्यावर
सेलू : शेतातील गोठ्याला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत १३ शेळ्यांचा होरपळून मृत्यू झाला. तसेच शेतीपयोगी साहित्यासह तेथे वास्तव्यास असलेल्या दोन कुटुंबियांचे संसारोपयोगी साहित्यही जळाल्याने त्यांच्यावर...
अल्पवयीन मुलीची गळा आवळून खुन! मृतदेह खड्ड्यात पुरवला; पवनार येथील घटना
पवनार : गेल्या पाच दिवसापासुन बेपत्ता असलेल्या १४ वर्षीय मुलीचा गळा आवरुन खुन केल्याची धक्कादायक घटना पवनार येथे बुधवार (ता.२०) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास...
सिलिंडर आवाक्याबाहेर! चुलीवर स्वयंपाक; धुरामुळे महिलांना डोळ्यांचे आजार
वर्धा : घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दर वाढविल्याने सर्व सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. आता पुन्हा गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. सिलिंडर...
कोल्हे यांना न्याय! न्यायालयाने दिला न.प.विरुद्ध जप्ती वॉरंट; मुख्याधिकाऱ्यांसह अग्निशमन दलाचे वाहन होणार का...
वडनेर : पालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी दुर्योधन कोल्हे यांचा पगार व थकबाकी असे मिळून १६ लाख ६३ हजार ८०७ आणि त्याच्या व्याजापोटी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर...
जिल्ह्याचे तापमान पोहोचले ४४.८ अंशांवर! विदर्भात उष्णलाटेची वर्तविली शक्यता
वर्धा : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. अशातच मंगळवारी वर्धा जिल्ह्याचे तापमान तब्बल ४४.८ अंश सेल्सियस नोंदविण्यात आले आहे. तापमानात...
कृत्रिम कोळसा बनविणाऱ्या फॅक्टरीला भीषण आग! व्यासायिकाला आर्थिक फटका; सावळापूर शिवारातील घटना
आर्वी : आर्वी तालुक्यातील सावळापूर नजीकच्या कृष्णा प्रायव्हेट लिमिटेड या कृत्रिम कोळसा बनविणाऱ्या फॅक्टरीला मंगळवारी दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. तब्बल तीन तासांच्या प्रयत्नाअंती...
पत्रकार रविन्द्र कोटंबकर यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा! महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेची प्रशासनाला...
वर्धा : सोमवारी रात्री दैनिक सहासिक वृतपत्राचे मुख्य संपादक रविन्द्र कोटंबकर यांच्यावर झालेल्या हल्ल्यामागे नेमका सूत्रधार कोण याचा शोध घेत अज्ञात हल्लेखोरांना...
पत्रकार रविन्द्र कोटंबकर यांच्या अज्ञात गुंडांकडून जीवघेणा हल्ला! वाहनाची तोडफोड
वर्धा : येथील दैनिक साहसिकचे मुख्य संपादक रविन्द्र कोटंबकर यांच्या वाहनांवर सोमवार (ता. १८) रात्री सव्वादहा वाजताच्या सुमारास पवनार रोडवरील पुलाजवळ अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला...
हवामानाचा फटका! बाजारात आवक 50 टक्क्यांनी घटली; आंब्याची चव चाखणे यंदा कटीणच
वर्धा : उन्हाळा आला की आंब्याची चव केव्हा एकदा चाखतो असे होते. सामान्यपणे अक्षय तृतीयेपासून आंब्यांचा आस्वाद घेतला जातो. बाजारात आंबे विक्रीस आले आहे....
आर्वीकरांची नगरपालिका कार्यालयावर धडक! अनेक वर्षांपासून नाल्या, रस्त्यांचा प्रश्न प्रलंबित
आर्वी : मागील अनेक वर्षांपासून नाल्या आणि रस्ते उपलब्ध करून द्यावेत, या मागणीसाठी अनेकवेळा निवेदन देऊनही नगरपालिका प्रशासनाकडून लक्ष दिले नाही. त्यामुळे संतापलेल्या कन्नमवार...
































































