पशुचिकित्सा व्यावसायिकांचे कामबंद आंदोलन! जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे : पशुच्या आरोग्य सेवेवर परिणामाची शक्यता
वर्धा : पशुचिकित्सा व्यावसायिक संघटनेच्या नेतृत्वात पशुधन पर्यवेक्षक, सहाय्यक पशुधन विकास अधिकाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी १ ऑगस्टपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनकर्त्यांनी...
पवनारात उलटसुलट चर्चेला फुटले पेव! शालेय पोषण आहारात आढळले प्लास्टिकचे तांदूळ? शिक्षणाधिकारी म्हणतात, हा...
पवनार : जिल्ह्यातील पवनार येथे विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात मिळणारे तांदूळ हे प्लास्टिकचे असल्याची चर्चा रविवारी येथे रंगली. यासंबंधीची तक्रार येथील पालक सुबोध लाभे...
लग्नाचे आमिष देऊन युवतीवर अत्याचार
हिंगणघाट : लग्नाचे आमिष देऊन युवतीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना नांदगाव येथे घडली. पीडित युवतीचा विवाह राहुल बैजनाथ पाटील याच्याशी ठरला. त्यामुळे दोघांत बोलचाल...
प्रवाशांना बसतेय आर्थिक झळ! विशेष रेल्वेची लूट; अवघ्या २० कि. मी. वरील गावासाठी आकरले...
वर्धा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या विशेष रेल्वेगाड्याच सुरू असून, विना आरक्षण रेल्वेगाडीत बसता येत नसल्याने प्रवाशांना अतिरिक्त पैसे मोजावे लागत आहेत. यामुळे रेल्वे विभागाने...
अखेर विकास कामात अडथळा ठरणाऱ्या अजस्त्र वृक्षांवर चालविला गजराज
वर्धा : दत्तपूर ते सेवाग्राम या मार्गाच्या रुंदीकरणासह सिमेंटीकरणाचे काम जिल्हा प्रशासनाने हाती घेतले आहे. या मार्गावर असलेल्या वृक्षांना तोडण्यासाठी पर्यावरण प्रेमीकडून मोठ्या प्रमाणात...
राजरोसपणे व्यवसाय सुरू! खाकी वर्दीचे भय संपले? शहरात अवैधरीत्या बहरली ‘चेंगळ’: कायदा, सुव्यवस्थेची लक्तरे...
वर्धा : अवैध दारू व्यवसायाने शहरात मोठे जाळे विणले असतानाच शहरातील विविध भागात चेंगळ अर्थात जुगाराचे डाव रंगत असून हा व्यवसाय गत काही दिवसांत...
जाणाऱ्याला अडचन आणि रोगराईस निमंत्रण! सात वर्षे लोटली तरी रस्त्यावर पाणी साचने काही थांबेना
सिंदी रेल्वे : पालिकेच्या हलगर्जीपणामुळे आणि कंत्राटदारांच्या चालचलावु नियोजनामुळे सात वर्षापासुन या रस्त्यांने जाणार्याला साचलेल्या पावसाच्या पाण्यात पाय धुवूनच समोर जावे लागते.
शहरातील वार्ड...
आपला पारंपारीक व्यवसाय सोडून शिक्षणाकडे वळा! मोहन राईकवार
वर्धा : साहित्य सम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी सांगीतल्याप्रमाणे स्वाभीमानाचे जीवण जगा लाचारी पत्करुन नका, आपला पारंपारीक व्यवसाय सोडून शिक्षणाकडे वळा तरच समाजाची प्रगती...
आम्ही अण्णाभाऊंचे वारस आहोत याचा आम्हाला विसर पडतलेला आहे : तुषार उमाळे
पवनार : आजही आमचा समाज इतर समाजाच्या तुलनेत मागे पडतो आहे याच कारण आम्ही अण्णाभाऊ साठे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा आदर्शच घेतला नाही...
कार्यालयीन कर्मचाऱ्यांना धमकावले! सर्व सेवा संघाच्या माजी अध्यक्षांवर सेवाग्राम ठाण्यात गुन्हा दाखल
वर्धा : गांधी विचारांचा प्रचार व प्रसार करण्याचे काम सर्व सेवा संघाच्या माध्यमातून केले जाते. सर्व सेवा संघाचे राष्ट्रीय कार्यालय सेवाग्राम येथील महादेव भवन...






















































