स्वस्त धान्य दुकानातून तांदूळ मिळताच गावात खरेदीच्या गाड्या झाल्या दाखल! नागरिकांना आमिष; तांदळाच्या मोबदल्यात...
सेलू : स्वस्त धान्य दुकानांत मासिक धान्यवाटप सुरू झाले की, तांदूळ खरेदी करण्यासाठी वाहने गावात दाखल होतात. आता तांदूळ द्या अन् लागणारा किराणा दिला...
तरुणाची विहिरीत उडी घेत आत्महत्या
समुद्रपूर : येथील भालकर वॉर्ड भागातील तुषार गजानन आडकिने (वय २२) याने विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. २०) सायंकाळी उशिरा...
जिल्हा रुग्णालयात रित्या ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा! रिफिलिंगसाठी दररोज करावी लागतेय तारेवरची कसरत; कोविड युनिटमधील...
वर्धा : येथील जिल्हा रुग्णालयातील कोविड युनिटमध्ये तब्बल १०० ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. या रुग्णालयातील सर्वच ऑक्सिजन बेड फुल्ल झाल्याने ऑक्सिजनच्या मागणीतही...
कोरोना लसीकरनाकरिता नागरिकांना मोफत वाहन सेवा! महाकाळ ग्रामपंचायतीचा उपक्रम
सायली आदमने
वर्धा : शहरालगत असलेल्या महाकाळ ग्रामपंचायतचा शासनाच्या सर्वच योजनांमध्ये पुढाकार असतो कोरोना महामारीच्या काळात नागरीकांचा या महामारीपासुन बचाव व्हावा याकरीता सरपंच सुरज...
वर्ध्यात 1500 खाटांचे जम्बो रुग्णालय! पालकमंत्र्यांनी केली पाहणी
सतीश अवचट
वर्धा : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि त्यामुळे रोज बाधित होणारी रुग्णसंख्या बघता भविष्यात वैद्यकीय सुविधा कमी पडू नये यासाठी उत्तम...
महाकाळचे सरपंच सुरज गोह यांच्या आई इंदुबाई गोह यांचे निधन
पवनार : इंदुबाई माधवराव गोह वय ८२ वर्षे रा. महाकाळ यांचा बुधवार (ता. १४) हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. त्या महाकाळचे सरपंच सुरज गोह...
थरार! त्याने लाकडं तोडल्यासारखे कुऱ्हाडीने व्यक्तींवर केले सपासप वार; दोघांचा मृत्यू : ६ गंभीर...
पुसद (जि. यवतमाळ) : बहिणीचे लग्न दहा दिवसांवर आल्याने चर्चेसाठी बोलावलेल्या मावसा व काकांवर रात्री गाढ झोपेत गोकूळ विलास राठोड (वय२४) या युवकाने कुऱ्हाडीने...
भुगावात ऑक्सिजन निर्मितीसाठी लागणार ‘चायना मेड’ यंत्रसामग्री! संपूर्ण युनिट उभे व्हायला लागेल किमान सात...
वर्धा : जिल्ह्यासह राज्यावर ओढवलेल्या लिक्विड ऑक्सिजन तुटवड्यावर मात करण्यासाठी भुगाव येथील उत्तम गलवा कंपनीच्या शेजारी असलेल्या आयनॉक्सच्या ऑक्सिजन प्रकल्पाला राज्य शासनाच्या बड्या अधिकाऱ्यांसह...
रेमडीसिवीर औषध कोरोनावरील उपचारासाठी प्रभावशाली नाही – डॉ. कलंत्री
वर्धा : राज्यासह देशात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून रेमेडिसीवीर हे या आजारावरील एकमेव रामबाण औषध आहे असा समज जनता आणि वैद्यकीय...
जिल्ह्यातील बॅंकाच्या वेळा बदलल्या; दुपारी 2 वाजेपर्यंतच चालणार कामकाज
वर्धा : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सावधगिरी म्हणून बॅंकांच्या वेळा बदलविल्या आहेत. या बदललेल्या वेळेनुसार बॅंका आता सकाळी 11 ते दुपारी दोन वाजेपर्यंतच...























































