शेतकर्यानी शुन्य मशागत तंत्रज्ञानाचा वापर करावा! -डॉ.विद्या मानकर; खरीप हंगाम पूर्व प्रशिक्षण
सिंदी रेल्वे : अतिरिक्त यांत्रिकीकरणामुळे जमिनीच्या आतील शिरा बंद होऊन जमिनीची पाणी मुरण्याची शक्ती कमी होते त्यामुळे पाणी वाहून जमिनीची धूप होते ही धूप...
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना! शासनाने दिली मुदतवाढ; सर्वसामान्यांना दिलासा: 30 सप्टेंबरपर्यंत घ्या मोफत...
वर्धा : शासनाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारा दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना दरमहा स्वस्त धान्याचा पुरवठा केल्या जातो. कोरोनाच्या महामारीमुळे अनेकांचे रोजगार गेल्याने धान्य कोंडी टाळण्यासाठी शासनाने...
10 लाख घेऊन विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण! हिंदी विश्व विद्यालयातील घटना
वर्धा : ओळखीच्या व्दियार्थिनीसोबत प्रेमसंबंध प्रस्तापित करून तिच्याकडून 10 लाख रुपये घेऊन तिचे अनेक वर्षांपासून लैंगिक शोषण केले. त्यानंतर स्वतःच्या बचावाकरिता पीडित विद्यार्थिनी पत्नी...
खाद्यपदार्थाच्या दुकानांना परवाना बंधनकारक! अन्न आस्थापनांच्या 322 तपासण्या; 42 लाखांचा माल जप्त
वर्धा : सर्वसामान्य नागरिकांना उत्तम दर्जाचे खाद्य पदार्थ उपलब्ध होऊन त्यांचे आरोग्य सुरक्षित राहिले पाहिजे. यासाठी अन्नसुरक्षा व मानके अधिनियम अमलात आला असून, जिल्हयात...
ज्वलनशिल पदार्थ टाकून महिलेस दिले पेटवून! जिवंत जाळण्याचा होता प्रयत्न
अल्लीपूर : बळजबरी घरात शिरुन महिलेवर जबरदस्ती करणाऱ्या व्यक्तीला विरोध केल्याने संतापलेल्या नराधमाने महिलेच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावून महिलेला पेटवून देत जिवंत...
म्हसाळा ग्रामपंचायतीची जीवन प्राधिकरणच्या कार्यालयावर धडक! पाईपलाईन फुटली; नागरिकांना होतो दूषित पाणीपुरवठा
वर्धा : नजीकच्या म्हसाळा ग्रामपंचायत परिसरातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची पाईपलाईन फुटल्याने नळाला दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे तत्काळ दुरुस्ती करावी, या मागणीकरिता ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांसह...
बनावट कागदपत्रांद्वारे विकले ३७.४४ लाखांचे दोन भूखंड! दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल; शहर पोलिसांची कारवाई
वर्धा : बनावट कागदपत्रांच्या आधारे एका व्यक्तीला दोन भूखंडांची विक्री करून त्यांची ३७ लाख ४४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आल्याने कैलास काकडे आणि...
विद्युत तारांच्या घर्षणाने गोठ्याला आग! बांधून असलेली दोन वासरे भाजली; बोरखेडी शिवारातील घटना
आकोली : शेतशिवारातून गेलेल्या विद्युत तारांमध्ये घर्षण होऊन आगीचा लोळ गोठ्यावर पडला. गोठ्याने लागलीच पेट घेतल्याने गोठा जळून राख झाला. या आगीमध्ये बांधून असलेली...
पवनार येथील यूवकांना नोकरीत प्राध्यान द्या! उत्तम गल्वाच्या व्यवस्थापकांना पवनारवासियांचे निवेदन
वर्धा : भूगाव येथील उत्तम गाल्वा कंपनीत गेल्या अनेक वर्षांपासुन पवनार येथील धाम नदीतून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मात्र, गावाच्या विकासासाठी कोणतीही मदत...
लग्नात दिली बुलेट, साडेपाच तोळे सोने अन् २ लाख रोख तरीही विवाहितेचा जाच संपेनाऍ...
वर्धा : लग्नात जावयाला बुलेट साडेपाच तोळे सोने अन् तब्बल दोन लाख रुपये रोख रुपये देऊनही विवाहितेला सासरच्यांनी घर बांधकामासाठी पाच लाख रुपये आणण्याचा...




























































