युवतीने केले अल्पवयीन मुलाचे अपहरण

0
पुलगाव : २२ वर्षीय युवतीने अल्पवयीन मुलाला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार पुलगाव पोलिसात दाखल करण्यात आली. १६ वर्षीय मुलगा घरी न आल्याने त्याचा...

विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने शेतकरी गतप्राण

0
वर्धा : नजीकच्या सुकळी (बाई) येथील शेतकरी सतीश ज्ञानेश्वर पोकळे (3१) यांना विद्युत प्रवाहाचा जबर झटका बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी...

ट्रकच्या चाकात आल्याने महिलेचा मृत्यू! वर्धा-सेवाग्राम मार्गावरील अपघात

0
वर्धा : भरधाव ट्रकच्या मागील चाकात दुचाकी आल्याने मागे बसून असलेली महिला ट्रकच्या चाकात आली. यात तिचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी सकाळी...

विनयभंग करणाऱ्यास कारावासासह दंड

0
हिंगणघाट : युवतीचा विनयभंग करणाऱ्या आरोपी राजू पुंडलिक वादाफळे रा. कडाजना ता. हिंगणघाट याला सहा महिन्यांचा कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथम...

महिलेला वाचविण्याच्या नादात स्वत: गेला यमसदनी! उमरेड-हिंगणघाट मार्गावरील अपघात

0
समुद्रपूर : तालुक्यातील उमरेड-हिंगणघाट मार्गावरील गिरड शिवारातील विद्युत विभागाच्या कार्यालयासमोर समुद्रपूरकडे जात असलेल्या भरधाव दुचाकीस्वाराने पायदळ जात असलेल्या महिलेला वाचविण्याचा प्रयत्न केला. अशातच वाहन...

विद्युत प्रवाहाच्या धक्याने शेतकऱ्याचा मृत्यू! सुकळी बाई येथील घटना

0
वर्धा : शेतात ऊसाच्या पिकाला पाणी ओलण्यासाठी गेला असता जिवंत विद्यूत प्रवाहाच्या तारेला स्पर्श झाल्याने शेतकर्याचा मृत्यू झाल्याची घटना सुकळी बाई येथे घडली. सतिश...

वाहनासह सव्वा सहा लाखांचा दारुसाठा जप्त! संचारबंदीतही दारुची अवैध वाहतूक

0
समुद्रपूर : जिल्ह्यात संचारबंदी असतानाही नागपूरकडून चंद्रपूरकडे दारुची वाहतूक होत असल्याची माहिती समुद्रपूर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी महामार्गावर नाकेबंदी करुन वाहन अडविले...

जलवाहिनी फुटल्याने पाण्याचा अपव्यय! ग्रामपंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष

0
चिकणी : येथील वॉर्ड क्रमांक २ मधील जलवाहिनी गेल्या दहा दिवसांपासून फुटली आहे. याकडे ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. वारंवार तक्रारी...

वनपरिक्षेत्र कार्यालयातील चंदनाचे झाड केले ल॑पास! वनविभागात उडाली खळबळ

0
तारासावंगा : आष्टी वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या आवारात असलेले चंदनाचे झाड परिसरात कुणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. यामुळे वनविभागात एकच खळबळ उडाली आहे....

राज्यात राजकीय, सामाजिक व धार्मिक मिरवणुका, मोर्चे, यात्रांवर बंदी! मुख्यमंत्री

0
मुंबई : राज्यातील करोनाचा संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. मुंबई, पुणे, नाशिकसह विदर्भातील शहरांमध्येही दररोज करोनाचे मोठ्यासंख्येने रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे...