वर्ध्यातील गोल बाजार परिसरात भीषण आग! दुकाणे जळून खाक

वर्धा : शहरातील टिळक मार्केट परिसरात असलेल्या गोल बाजाराला आज सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत भाजीविक्रीचे संपूर्ण दुकाने जळून खाक झाली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.

शहरातील भाजी बाजार नावाने प्रसिद्ध असलेल्या गोल बाजारात रविवारी सकाळी साडे आठ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. याची माहिती नागरिकांना मिळताच आगीने रौद्ररूप धारण केले. पाहता पाहता संपूर्ण भाजी दुकाने जळून खाक झाली.

.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here