वाद सोडविण्यास गेळेल्या मुलास मारहण

वर्धा : आईचा सुरू असलेला वाद सोडविण्यासाठी मध्यस्थी गेलेल्या मुलासह त्याच्या मित्राला दोघांनी मारहाण केली. बोरगाव येथील गिट्टीखदान परिसरात ही घटना घडली. कासीम हनीफ खान याच्या आईचा शुभम व विद्या यांच्याशि वाद सुरू होता. शुभम आणि त्याचा मित्र हे दोघे वाद सोडविण्यास मध्यस्थीस गेळे असता शुभम आणि विद्या यांनी कासीमच्या डोक्यावर मारहाण करून त्याच्या मित्राला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी सावंगी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here