आधी रचला बालविवाह नंतर खावी लागली तुरुंगाची हवा! पीडिता गर्भवती राहिल्याने प्रकार उघड
वर्धा : बालविवाह लावून देणे तसेच बालविवाह करणे हा गुन्हा मानला जातो. तरीही ही विकृत मानसिकता आजही कायम असल्याचे दिसून येत आहे. असाच धक्कादायक...
दुचाकीची जबर धडक! महिलेचे दोन्ही पाय ‘फ्रॅक्चर’; दोघांना अटक
वर्धा : गांधीनगरकडे पायदळ जात असलेल्या महिलेला मागाहून भरधाव आलेल्या दुचाकीने जबर धडक दिली. या धडकेत महिलेचे दोन्ही पाय मोडले. हा अपघात बॅचलर रस्त्यावर...
शोषण व्यवस्थेच्या विरोधात लढा उभारण्याची गरज; मोहन राईकवार
पवनार : देशाला स्वातंत्र मिळून पंच्याहत्तर वर्षे झालीत मात्र आजही या देशात शोषण व्यवस्था कायम आहे. गोर गरीबांच्या शिक्षणाची दारे बंद केल्या जात आहे....
नागटेकडीवर दर्शनासाठी भाविकांची आलोत गर्दी
पवनार : परिसरातील नागतेकडीवर नागपंचमी निमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. नागटेकडी परिसरातील हे नागमंदीर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मोठ्या आस्थेने भाविक येथे...
अवघ्या ५० रुपयांसाठी मित्राने केली मित्राची हत्या! लाकडी ठोकळ्याने केले गंभीर प्रहार
हिंगणघाट : अवघ्या ५० रुपयांच्या देवाण-घेवाणीच्या कारणावरून वाद करून मित्रानेच मित्रावर लाकडी ठोकळ्याने जबर प्रहार करून त्याची हत्या केल्याची घटना हिंगणघाट येथील बीडकर वॉर्ड...
कस्तुरबा आरोग्य संस्थेला दोन अत्याधुनिक रूग्णवाहिका भेट! जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या हस्ते लोकार्पण
वर्धा : देवळी येथील ट्रान्सरेल लाईटिंग लिमिटेड कंपनीच्यावतीने सामाजिक दायित्वातून दोन अत्याधुनिक रुग्णवाहिका आरोग्य क्षेत्रात कार्यरत आसलेल्या प्रसिध्द कस्तुरबा आरोग्य संस्थेला तातडीची सेवा उपलब्ध...
वर्ध्यातील स्फोटाची पोलीस अधिक्षकांकडून पाहणी! श्वान पथकही बोलावलं
वर्धा : शहरातील वंजारी चौक परिसरात सुरेश वंजारी यांच्या घरी स्फ़ोट झाल्याची घटना सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली. शहरात उलट सुलट चर्चा होत असतानाच...
कपाशीवरील बोंडसडीचे एकात्मिक व्यवस्थापन
वर्धा : सततचा पाऊस, ढगाळ वातावरण व तापमानातील यामुळे कापुस या पिकावर बोंडसड या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सध्यास्थितीत कापूस पिक पात्या व...
पूरबाधितांना प्रत्येकी 5 हजार! कुटुंबांना दिलासा
हिंगणघाट : 17 व 18 जुलैला झालेल्या अतिवृष्टिमुळे परिसरातील वणा, यशोदा, वर्धा, धाम, बोर या नद्यांना महापूर आला. या महापुरामुळे हजारो कुटुंब बाधित झाले....
बारा वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू! पोहण्याचा मोह बेतला जीवावर
वर्धा : शेतात खोदलेल्या तलीवात पाय घसरून पडल्याने 12 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना लगतच्या सालोड (हिरापूर) येथील नवीन आरटीओ मैदानालगत...





























































