वर्धा जिल्ह्यातील आंदोलकांना दिल्लीत अटक
आर्वी : केंद्र शासनाकडून सैन्य भरतीबाबत आणलेल्या अग्निपथ योजनेच्या विरोधात व ईडीचा राजकीय दुरुपयोग करण्याच्या विरोधात दिल्ली येथे सुरु असलेल्या काँग्रेसच्या विरोध प्रदर्शनात...
भरधाव कारने चिरडले रोह्याला! कारचे मोठे नुकसान
भिडी : वर्धेकडून यवतमाळच्या दिशेने भरधाव कारने रस्ता ओलांडत असलेल्या रोह्याला धडक दिली. यात रोह्याचा जागीच मृत्यू झाला. शिवाय कारचे मोठे नुकसान झाले आहे....
१५ वर्षीय मुलीचे अपहरण! नऊ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल; तब्बल १० दिवस ठेवले होते डांबून
आर्वी : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून विविध ठिकाणी नेत तब्बल १० दिवस डांबून ठेवण्यात आल्याची धक्कादायक घटना पुढे आली होती. याप्रकरणात पोलिसांनी सहा आरोपींना...
गावातील डुकरांचा तात्काळ बंदोबस्त करा! विषेश आमसभा घेत आश्वासन द्या; ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा
पवनार : गावामध्ये मोकाट डुकरांचा हैदोस मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे नागरिकांचं आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. त्यांच्या मुक्त संचारमुळे धान्य वाळविणे, घराची दारं...
तहसील कार्यालयावर महिला काँग्रेसची धडक! ईडीचा निषेध, केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी
हिंगणघाट : राहुल गांधी यांच्या ईडीकडून होत असलेल्या तपासाच्या निषेधार्थ ज्येष्ठ नागरिक निराधार संघटनेच्या प्रदेशाध्यक्षा मंगला ठक यांच्या नेतृत्वाखाली महिला काँग्रेसने निषेध व्यक्त केला....
ट्रॅक्टरवरून पडल्याने इसमाचा मृत्यू! चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
वर्धा : ट्रॅक्टरवर बसून गावातून खरांगणाकडे जात असताना संजय पारिसे यांच्या शेताजवळ ट्रॅक्टरवर उसळून खाली दगडावर पडल्याने इसमाचा मृत्यू झाला. ही घटना 23 जून...
22 शेतकर्यांनी केली फसवणूकीची तक्रार! शेतकऱ्यांची तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे धाव; पेरलेले सोयाबीन उगवलेच नाही
इंझाळा : शेतकऱ्यांनी पेरलेले विक्रांत कंपनीचे सोयाबीन उगवले नसून, कंपनीने आमची फसवणूक केली आहे. कृषी विभागाने त्वरित पंचनामे करावे व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी...
भरधाव वेगात जाणारी कार पलटी! पवनार जवळील अपघात
पवनार : वर्ध्यावरुन नागपुरकडे भरधाव वेगात जाणार्या कारला मागाहुन येणार्या वाहनाने कट मारल्याने कार पलट्या घेत रोडलगत असलेल्या नालीत जाऊन आदळली यात कारचा चेंदामेदा...
बेपत्ता व्यक्तीचा आढळला मृतदेह! वन्यप्राण्याने हल्ला करून फेकल्याचा अंदाज
वर्धा : मागील २० दिवसांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा मृतदेह नाल्याला आलेल्या पुरात वाहून बाहेर आल्याने मृतदेह कुजलेल्या स्थितीत दिसून आला. वन्यप्राण्याने हल्ला करून नाल्यात...
गावातल्या कार्डवरच मिळणार शहरामध्ये रेशन! महिन्यामध्ये १२ हजार ३१३ व्यक्तींनी घेतला लाभ
वर्धा : कोरोना काळामुळे अनेकांना आपले गाव, शहरच नाही, तर राज्यही सोडावे लागले. त्यामुळे कोणताही परिवार रेशनच्या धान्यापासून वंचित राहू नये म्हणून शासनाने 'वन...






























































