आज पवनार येथे ऊर्स निमीत्त्य दुय्यम कव्वाली कार्यक्रम
पवनार : येथील हजरत सय्यद अहेमद कबीर दर्गा येथे कमेटीच्या वतीने रवीवार ता. ५ ते ८ पर्यंत वार्षीक ऊर्सचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदू-मुस्लिम...
अविवाहित जोडप्यांना आता OYO हॉटेलमध्ये ‘नो एन्ट्री’; कंपनीनं बदलला नियम, वाचा कारण…
नवी दिल्ली : गेल्या काही वर्षात भारताच्या कुठल्याही शहरात स्वस्तात हॉटेल शोधणं OYO च्या मदतीने सोपं झालं आहे. अल्पावधीतच OYO कंपनी नावारुपाला आली. कंपनीने...
सेवाग्राम पोलिसांची मांडवगड बेड्यावर धाड! लाखो रुपयांचा दारुसाठा नष्ट
वर्धा : पोलीस स्टेशन, सेवाग्राम अंतर्गत मांडवगड (बेडा) शिवारात दारूबंदी विशेष मोहीम अंतर्गत कार्यवाही करून ५ लाख ७२ हजाराचा कच्चा मोहा सडवा, गावठी दारुसाठा...
कुंदन वाघमारे यांना ‘डॉ. पंजाबराव देशमुख केळीरत्न’ पुरस्कार ; अमरावती येथील राज्यस्तरीय केळी परिषदेत...
वर्धा : पर्यायी पीक म्हणून विदर्भातील शेतकऱ्यांनी केळी पिकाचा विचार करावा यासाठी केळीच्या विविध जातींची माहिती देण्यासोबतच मशागत ते निर्यातीपर्यंतची संपूर्ण साखळी मांडणारी डॉ....
आर्थिक सुधारणांचे जनक माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन ; ७ दिवसांचा राष्ट्रीय...
नवी दिल्ली : देशाच्या अर्थव्यवस्थेला कलाटणी देणारे तसेच जागतिक अर्थव्यवस्थेत भारताला नवीन उंची मिळवून देणारे माजी पंतप्रधान तसेच ख्यातनाम अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग हे...
सामाजिक सुरक्षेशी संबंधित कायद्या विषयी जागृती आवश्यक : प्रो. कृष्ण कुमार सिंह
वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकारच्या अंतर्गत राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्थेद्वारे अनुदानित आणि विश्वविद्यालयाच्या वर्धा समाज...
विनापरवाना झाड तोडल्यास ५० हजारांचा दंड! राज्य शासनाकडून अध्यादेश जारी ; अवैध वृक्षतोडीला बसेल...
वर्धा : अवैधरीत्या, विनापरवाना वृक्ष तोडल्यास ५० हजार रुपयांचा दंड आकारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्यानुसार शासनाने याबाबत नुकताच अध्यादेश जारी केला आहे....
भरधाव कारची दुचाकीसह प्रवाशी ऑटोला धडक ; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
पवनार : नागपूर वरून वर्ध्याकडे येणाऱ्या भरधाव कारने दुचाकीला धडक देत प्रवासी ऑटोवर जावून आदळली या घटनेमध्ये दुचाकीस्वारासह ऑटो मध्ये असलेल्या महिला प्रवासी गंभीर...
वर्षभरात ११२ शेतकऱ्यांची संपवले जीवन ; नापिकीमुळे वर्धेतील कुणी गिळले विष तर कुणी आवळला...
वर्धा : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासह त्यांना आधार देण्याच्या दृष्टीने शासनाच्या वतीने विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्याचा शेतकऱ्यांच्या जीवनावर कुठलाही प्रभाव होताना दिसत...
गृहमंत्री अमित शहा यांनी देशाची माफी मागून राजीनामा द्यावा ; वर्ध्यात बसपाचे निदर्शने आंदोलन
वर्धा : गृहमंत्रीअमित शहा यांनी संसदेमध्ये आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर एक फॅशन हो गया इसके बजाय इतने बार भगवान का नाम लेते तो सात जनम...
































































