अनुदान न मिळाल्याने घरकुलच्या लाभार्थ्यांचे आंदोलन! युवा संघर्ष मोर्चाचे नेतृत्व
देवळी : शहरातील गृहनिर्माण लाभार्थ्यांना अनुदान पहिल्या आठवड्यात देण्यात आले. यानंतर अनुदान न मिळाल्यामुळे घराचे बांधकाम काम शिल्लक राहिले आहे. उर्वरित अनुदान...
दोन वेगवेगळ्या अपघातात 2 ठार, 1 जखमी: जिल्ह्यात अपघातमालीका सुरुच
हिंगणघाट : नांदोरी फ्लाइंग ब्रिज आणि कुंभी-सतेफळ मार्गावर शिक्षकांच्यासह तरुणांचा वेगवेगळ्या अपघातात मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला. मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक...
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त महिलांचा मकरसंक्रांत मिलन सोहळा संपन्न! शिवसेना सेलू...
वर्धा : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दि. २३ जानेवारी रोजी शिवसेना सेलू तालुक्याचे वतीने शितलदास महाराज मठ येथे महिलांचा मकरसंक्रांत मिलन मेळाव्याचे आयोजन...
शेतीच्या वादातून महिलेला मारहाण
देवळी : शेतीच्या वादातून दोघांनी महिलेला लाथाबुक्यांनी मारहाण करून अश्लील शिवीगाळ केली . वाटखेडा परिसरात ही घटना घडली . सोनू प्रमोद धुर्वे ही घरी...
रखडले अनुदान ३ ९ ४ आंतरजातीय जोडप्यांकरिता हवे एक कोटी ७३...
वर्धा : आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना शासनाकडून मदत म्हणून अनुदान देण्यात येते . याकरिता जोडप्यांना विवाह आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करणे अनिवार्य आहे ....
भरधाव कंटेनरची व्यक्तीला धडक
हिंगणघाट : रस्ता ओलांडत असलेल्या व्यक्तीला भरधाव कंटेनरने धडक दिली . यात सदर व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे हा अपघात हिंगणघाट ते वडनेर...
एटीएम खोलीतून बॅटरी लंपास
वर्धा : शहरात एटीएम मशीन असलेल्या खोलीतून बॅटरी चोरून नेण्याचा प्रकार बोरगाव ( मेघे ) परिसरात उघडकीस आला . एकाच रात्री दोन बँकांच्या...
पवनार येथील यूवकाचा उपचारादरम्यान अपघाती मृत्यू! ब्रेकरवरुन उसळली होती दुचाकी
पवनार : अल्लीपुर येथील शाळेजवळ ब्रेकर असलेल्याचे लक्षात न आल्याने दुचाकी या ब्रेकरवरुन उसळली आणि रस्त्याच्या कडेला पडली यात डोक्याला मार लागुन गंभीर जखमी...
घरासमोरुन चोरट्यांनी मारोती स्विफ्ट कार लांबवली! तुकडोजी वार्ड येथील घटना
हिंगणघाट : स्थानिक संत तुकडोजी वार्ड येथील रहिवासी अतुल महादेवराव देवढे यांची मारोती स्विफ्ट कार अज्ञात चोरट्यानी लंपास केल्याची घटना गुरुवार (ता. २१) रोजी...
चार शेतकरी नेत्यांची गोळ्या घालून हत्या करण्याचा कट; आंदोलनस्थळी आरोपीला पकडलं!...
दिल्ली : नव्या कृषी कायद्यांवरून शेतकरी नेते आणि केंद्र सरकार यांच्यातील चर्चेचं गुऱ्हाळ सुरूच आहे. चर्चेची बारावी फेरी पार पडल्यानंतरही कोंडी कायम असून, आंदोलक...
























































