‘देवा भाऊ’ने फोडला प्रचाराचा नारळ
विधानसभेच्या प्रचाराचा धुरळा उडण्यास सुरुवात झाली असून भाजपा कार्यकर्त्यांनी 'देवा भाऊ देवा भाऊ' गाण्याच्या तालावर प्रचाराचा ठेका धरत प्रचारात आघाडी घेतली आहे. या गाण्यातून...
शेतात वीज कोसळून महिला ठार! तीन गंभीर जखमी
वर्धा : शेतात काम करताना अंगावर वीज कोसळल्याने शेतकरी महिला जागीच ठार झाली. इतर तीन शेतमजूर महिला गंभीर, तर दोघी किरकोळ जखमी झाल्या. ही...
आरटीओ कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरुच! कार्यालयीन कामकाज ठप्प
वर्धा : प्रलंबित मागण्यांसाठी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप मंगळवारपासून (ता. २४) सुरू झाला. संपामुळे आरटीओ कार्यालयातील कामकाज तीन दिवसापासून ठप्प...
होमगार्ड सैनिकांनी वाचविले महिलेचे प्राण ; धाम नदिपात्रातील घटना : सेवाग्राम पोलिसांचा तगडा बंदोबस्त
पवनार : ऋषिपंचमी निमित्ताने येथील धाम नदीपात्रात पूजा व आंगोळं करण्यासाठी आलेली महिला पाय घसरुन पडल्याने खोल पाण्यात बुडत असल्याचे पाहुन होमगार्ड सैनिक निकेश...
पर्यावरणपूरक मूर्ती विसर्जनाबाबत प्रशासनाची उदासीनता कायम ; विसर्जनकुंडात गाळ साचलेल्या अवस्थेत
पवनार : हजारो मूर्तींचे विसर्जन होत असल्याने येथील धाम नदीपात्र प्रदुषित होत होते. यावर पर्याय म्हणून लाखो रुपयांचा खर्च करुन नदिपात्रालगत कृत्रिम विसर्जकुंड तयार...
वृक्षांशिवाय माणवी जीवणाला अस्तित्व नाही : प्रविण धोपटे ; नागटेकडी परिसरात वृक्षारोपण
पवनार : शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात सिमेंट कॉग्रेटचे जंगल तयार झाले आहे. त्याकरीता बेसूमार वृक्षांची कत्तल झाली मात्र त्या प्रमाणात वृक्षलागवड झाली...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सेवाग्राम येथील चरख्याची प्रतिकृती भेट
वर्धा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच शहरात भेट दिली. याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष शुभम दांडेकर यांनी राज ठाकरे...
अस्वलाच्या हल्ल्यात ठार झालेल्या कुटुंबीयाला दहा लाखाचा धनादेश! तळेगाव वनपरिक्षेत्र हद्दीतील नरसिंगपूर शिवारात घटना
कारंजा : तालुक्यातील नरसिंगपूर येथील वृद्ध पशुपालक जनावरे घेऊन जंगलात चारण्यासाठी गेला असता अस्वलीच्या हल्ल्यात जागीच ठार झाला. ही घटना शुक्रवार दिनांक २...
विद्यार्थ्यांना शालेय साहित्त्याचे वाटप ; रोटरी क्लब साऊथ ईस्टचे आयोजन
कारंजा (घा) : नागपूर येथील रोटरी क्लब साऊथ इस्ट वतीने तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शालेय साहित्त्याचे वाटप करण्यात आले. तालुक्यातील एकार्जून, बोंदरठाणा, सावळी,...
शिक्षणाला महत्व द्याल तरच समाज पूढे जाईल : नितेश कराळे ; पवनारात अण्णाभाऊ साठे...
पवनार : दलीतांचा संघर्ष आपल्या लेखणीच्या माध्यमातून लोकांपर्यंत मांडण्याच काम अण्णाभाऊ साठे यांनी केले. त्यावेळच्या परिस्थितीमुळे अण्णाभाऊंना शिक्षणापासून वंचीत राहावे लागले मात्र आता शिक्षणाची...
































































