दत्ता मेघेंच्या मृत्यूपत्रात गडकरींचे नाव! मेघेंना कधीच विसरणार नसल्याचा गडकरींचा शब्द

0
वर्धा : महाराष्ट्रात राजकारणविरहित मैत्रीची बरीच उदाहरणे आहेत. अशीच मैत्री आहे काँग्रेस नेते माजी खासदार पण सध्या भाजपत असलेले दत्ता मेघे आणि केंद्रीय मंत्री...

नाचताना झाला राडा! आठ व्यक्तींवर गुन्हे दाखल

0
आर्वी : येथील हनुमान बॉर्डातील शिव बाल उत्सव समितीचे कार्यकर्ते विसर्जन दरम्यान नाचत असताना अज्ञात युवक तेथे नाचत असल्याचे लक्षात येताच त्याला हटकण्यात आले....

बेपत्ता व्यक्तीचा आढळला मृतदेह! खड्ड्यातील पाण्यात होता पडून; पोलिसात दिली होती तक्रार

0
वर्धा : तब्बल १६ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा मृतदेह बजाज अभियांत्रिकी महाविद्यालय मागील असलेल्या मुलींच्या वसतिगृह समोरील सुरु असलेल्या बांधकामाच्या खड्ड्यातील पाण्यावर तरंगताना आढळून...

मोबाईलच्या वादातून माय-लेकास मारहाण! पोलिसात तक्रार दाखल

0
आर्वी : तुझ्या नातवाने आमचा मोबाईल हरविला आहे, एकतर पैसे द्या नाही तर मोबाईल द्या, या कारणातून वाद करीत तिघांनी माय-लेकास मारहाण करीत जखमी...

इतवारा परिसरातील घटना! उधारीच्या पैशातून युवकाचा खून

0
वर्धा : उसणवारीने दिलेले पैसे न दिल्याने युवकाची चाकू ने भोसकून हत्या करण्यात आली. ही घटना इत्वारा बाजार परिसरातील मच्छी मार्केट परिसरात रात्री ८.२५...

आईच्या दशक्रियेसाठी आलेल्या मुलावर काळाचा घाला! ट्रॅक्टरने दिली धडक

0
वर्धा : आईच्या दशक्रियेसाठी आलेल्या मुलाचा अपघातीमृत्यू झाला. ही घटना आंजी-बोरगाव मार्गावर घडली. राजू पंजाब घोगले (५०), रा. बोरगाव (सावळी) असे मृतकाचे नाव आहे. भरधाव...

अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार

0
समुद्रपूर : अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील बरबडी शिवारात झाला. या प्रकरणी सिंदी (रेल्वे) पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली...

पत्नीच्या डोक्यावर तव्याने मारहाण! पोलिसांत तक्रार दाखल

0
वर्धा : घरगुती कारणातून झालेल्या वादात पत्नीच्या डोक्यावर तव्याने मारहाण करीत जखमी केले. गोंडप्लॉट परिसरात ही घटना घडली. जया वाडगुरे ही घरी असताना पती...

ताई मी घर सोडून खूप दूर चाललीय! घरच्यांना सांगून देशील; मैत्रिणीच्या मोबाईलवरुन पाठविला मोठ्या...

0
वर्धा : मोठी बहीण आणि घरातील मंडळी अभ्यासावरून मुलीला टोकत असल्याने मुलीने तिच्या मैत्रिणीच्या मोबाइलवरून मोठ्या बहिणीला 'मी घर सोडून दूर चाललीय...आईला सांगून देशील..असा...

अपघातांचे प्रमाण चिंताजनक! नऊ महिन्यांत ३२२ अपघातांत १५६ जणांचा बळी; महामार्गावर सर्वाधिक अपघात

0
वर्धा : जिल्ह्यातील राज्य महामार्गांसह अन्य मार्ग सध्या साक्षात यमदूत वाटू लागल्याने या खडतर मार्गाने प्रवास करावा की नाही, असा प्रश्न वाहनधारक व प्रवाशांना...